Friday, July 14, 2006

कधी कधी आपली खुप इच्छा असते , छान काही तरी बोलायची....
पण शब्द साथ देत नाहीत..
कधी कधी आपली खुप इच्छा असते , कोणाला तरी चांगलच झापायची....
पण तरीही शब्द साथ देत नाहीत..
मग नेहेमी अशा नालायक शब्दांवर विसंबुन रहाण्यात काय अर्थ आहे?
बोलु देत ना कधीतरी.. डोळ्यांनाच डोळ्यांशी....

----आनंद----

2 comments:

Anonymous said...

sahi re..!!!I like this one.

Kedar said...

simply marvelous.....